|
अनुभव 5
आक्टोबर 96 एकदा प्रकृती एकदम बिघडली सायंकाळी 7 वाजता डॉ. किंबेकडे नेले त्यांनी दवाखान्यात भरती करुन घेतले प्राणवायु सुरु केला सलाईन सुरु होते. दुस.या दिवशी प. पूज्य महाराज दवाखान्यात आले. माझ्या डोळयात पाणी आले मला बोलता येत नव्हते. प. पूज्य महाराज म्हणाले हे भोग आहे सर्वांनाच भोगावे लागतात संकट टळले आहे. आता बरे वाटेल. आपल्याला नागपूरला जायचे आहे नां - मी त्यांना एकदा म्हणालो होतो,गुरुमाऊली मला गाणगापूरला घेवून चला. 5-6 दिवसांनी दवाखान्यातून सुटी मिळाली. दिड महिन्यात प्रकृती पूर्वी प्रमाणे चांगली झाली. प. पू. गुरुमाऊलींच्या कृपेने संकट टळले अशी आमची श्रध्दा आहे. (अंगारा सुरु होता आणि आहे.)
|
|